October 11, 2022

भाजी चिरल्यावर का धूत नाहीत ?


भाजी चिरल्यावर का धूत नाहीत ?


भाजीमध्ये असणारी ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य असतात.भाजी चिरल्यावर धुतल्यास त्यातील ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विरघळतात.भाजी चिरण्याअगोदर भाजी स्वच्छ धुवून घ्यावी.म्हणजे ब आणि क जीवनसत्वे सुरक्षित राहतील.अन्यथा ब आणि क जीवनसत्वाअभावी होणारे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतील .